बरेच दिवसांनी आज वाटल काही तरी सुचतंय
सुचतंय तर लिहाव असा विचार मनात शिजतोय
वयाची सत्तावीस वर्ष कधी संपली कळलीच नाहीत
त्यात किती सुख अनं किती दुख पाहिली हे कोणाला माहीत
माझं आयुष्य मी जगलो
मी पुरलो त्यातून पण उरलो
माणसे जवळ आली आणि सोडून गेली
काही मनात राहीली आणि काही आठवणीत रुजली
एक माणुस जवळ आलं मनात राहिल
मनात राहता राहता शरीराचा श्वास बनल
पण त्याने साथ सोडली अन मन बेजार रान झाल
श्वासा शिवाय पण गुदमरत जगता येत हे मला कळून आल
आता काय शरीरात जागेवर काहीच नाही
ना मन, ना हृदय, ना श्वास
तरी घरचाना लग्नाची घाई
आता जगण भाग आहे मला, मी जगत राहणार
तुझा शिवाय असाच झिजत राहणार
सुचतंय तर लिहाव असा विचार मनात शिजतोय
वयाची सत्तावीस वर्ष कधी संपली कळलीच नाहीत
त्यात किती सुख अनं किती दुख पाहिली हे कोणाला माहीत
माझं आयुष्य मी जगलो
मी पुरलो त्यातून पण उरलो
माणसे जवळ आली आणि सोडून गेली
काही मनात राहीली आणि काही आठवणीत रुजली
एक माणुस जवळ आलं मनात राहिल
मनात राहता राहता शरीराचा श्वास बनल
पण त्याने साथ सोडली अन मन बेजार रान झाल
श्वासा शिवाय पण गुदमरत जगता येत हे मला कळून आल
आता काय शरीरात जागेवर काहीच नाही
ना मन, ना हृदय, ना श्वास
तरी घरचाना लग्नाची घाई
आता जगण भाग आहे मला, मी जगत राहणार
तुझा शिवाय असाच झिजत राहणार
साथ सुटली आणि भाग्य बदलले... सारं काही मनाविरुद्ध घडले... काही प्रश्न देखील मनाला पडले... चूक मोठी झाली हे सुद्धा कळले!!!
ReplyDelete